
बुरशीनाशक, किटकनाशक आणि इतर कृषी रसायनांच्या विविध प्रकारांच्या सूत्ररचना (formulations)
या सूत्ररचना (formulations) विविध परिस्थितींमध्ये वापरण्यासाठी तयार केल्या जातात. त्यातील मुख्य सूत्ररचना आणि त्यांची माहिती दिली आहे: WP(Wettable Powder) वापर ही एक पावडर स्वरूपाची सूत्ररचना आहे जी पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरली जाते. वैशिष्ट्ये ही उत्पादने पाण्यामध्ये सहज मिसळते. उदाहरण Indofil M45 SC (Suspension Concentrate) वापर ही द्रव स्वरूपाची सूत्ररचना आहे जी पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरली […]
Read Moreबुरशीनाशकांचे प्रकार आणि वापरण्याची पद्धत
बुरशीनाशक (fungicide) म्हणजे असे रसायन किंवा पदार्थ जे बुरशीचा नाश करतात. किंवा त्यांच्या वाढीला प्रतिबंध करतात. बुरशीनाशकांचा वापर विविध पिकांच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. बुरशीनाशकाचे प्रकार स्पर्शजन्य बुरशीनाशक (Contact Fungicides) हे फवारणी नंतर पानांच्या पृष्ठभागावर एकसारखे पसरतात व पानांवर एक रासायनिक थर तयार करते आणि जेव्हा बुरशीचे बिजाणू या बुरशीनाशकच्या संपर्कात येतात तेव्हा […]
Read Moreमातीचे प्रकार
मातीचे विविध प्रकार त्यांच्या भौतिक, रासायनिक आणि खनिज गुणधर्मावर आधारित वेगवेगळे आहेत. खाली काही प्रमुख मातीचे प्रकार दिले आहेत. वाळूसार माती गुणधर्म कणांचा आकार वाळूसार मातीचे कण आकाराने मोठे असतात, साधारणपणे 0.05 मी मी ते 2 मी मी व्यासाचे या मातीतील कणांचे परिणाम लहान असल्याने ती हलकी आणि झिरपणारी असते. पाणी भरून ठेवण्याची क्षमता वाळूसार […]
Read Moreमातीची रासायनिक गुणवत्ता (Chemical Properties of Soil)
मातीची रासायनिक गुणवत्ता म्हणजे रासायनिक घटक आणि त्यांचे गुणधर्म होय. रासायनिक गुणधर्मचा पिकांच्या वाढीवर, उत्पादन क्षमतेवर आणि एकूणच मातीच्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. मातीची रासायनिक गुणवत्ता खालील घटकांवर अवलंबून असते. मातीचा सामू (soil pH) मातीचा सामू (pH) म्हणजे मातीतील आम्लता किंवा क्षारतीयता मोजणारे प्रमाण हे 0 ते 14 या श्रेणीत मोजले जाते. आम्लीय माती (Acidic […]
Read Moreमातीची भौतिक गुणवत्ता (Soil Physical Properties)
मातीची भौतिक गुणवत्ता म्हणजे मातीच्या विविध भौतिक गुणधर्माचे अभ्यास. हे गुणधर्म मातीच्या रासायनिक व जैविक गुणधर्मांसह तिच्या पीक उत्पादन क्षमतेवर व एकूण पर्यावरणीय आरोग्यावर प्रभाव पडतात. मातीची भौतिक गुणवत्ता खालील मुख्य घटकांवर अवलंबून असते. मातीची रचना (Soil Texture) मातीच्या कणांची रचना आणि आकार मातीच्या रचनेवर परिणाम करतात. माती तीन प्रकारच्या कणांनी बनलेले असतात. वाळूसार माती […]
Read Moreमातीची जैविक गुणवत्ता(Biological properties of soil)
मातीची जैविक गुणवत्ता म्हणजे मातीमध्ये उपस्थित असलेल्या जैविक घटकांची गुणवत्ता आणि मात्रा, जी मातीच्या उत्पादन क्षमतेवर आणि पिकांच्या आरोग्यावर महत्वपूर्ण प्रभाव टाकते. मातीची जैविक गुणवत्ता राखणे आणि वाढवणे हे पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी आवश्यक आहे. मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी खालील घटक आणि पद्धतींचा विचार केला जातो. मातीतील सजीव सूक्ष्मजीव जिवाणू – मातीतील जिवाणू विविध पोषक तत्वांचे चयापचय […]
Read Moreबीज प्रक्रियेच्या पद्धती
बीज प्रक्रिया म्हणजे बियाणे पेरणीपूर्व विविध पद्धतींचा वापर करून त्यांची गुणवत्ता आणि उगवण क्षमता सुधारण्याची प्रक्रिया. बीज प्रक्रिया केल्याने बियांचे संरक्षण, रोगप्रतिकार शक्ती वाढते,आणि उगवण क्षमता सुधारते. येथे काही सामान्य बीज प्रक्रियेच्या पद्धती दिल्या आहेत. रासायनिक बीज प्रक्रिया बुरशीनाशक प्रक्रिया उद्देश – बियाण्यांवर बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण उदाहरणे – कार्बेन्डाझिम, मॅन्कोझेब, थायरम यांसारखे बुरशीनाशके वापरणे. पद्धत […]
Read Moreपिकांच्या वाढीसाठी आवश्यक परिस्थिति आणि उत्पादन वाढण्याचे उपाय.
पिकांच्या वाढीसाठी आवश्यक परिस्थिती 1)हवामान तापमान-विविध पिकांसाठी तापमानाची आवश्यकता वेगवेगळी असते. सामान्यतः पिके 20°C ते 30°C तापमानात चांगली वाढतात. हवामान-प्रत्येक पिकाच्या वाढीसाठी विशिष्ट हवामान आवश्यक असते. उदा. गहू थंड हवामानात चांगला वाढतो तर तांदूळ गरम आणि दमट हवामानात चांगला वाढतो. 2)माती मातीचा प्रकार-विविध पिकांना वेगवेगळी माती आवश्यक असते. सामान्यता उत्तम निचऱ्याची, पोषणयुक्त माती पिकांसाठी उत्तम […]
Read Moreमातीतील अन्नद्रव्ये आणि त्यांची पिकाच्या वाढीत व विकासात असणारी महत्वाची भूमिका.
पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी मातीतील प्रमुख (Macro),दुय्यम (Secondary) आणि सूक्ष्म (Micro) अन्नद्रव्ये अत्यंत महत्त्वाची असतात. प्रत्येक अन्नद्रव्याची पिकाच्या वाढीत विशिष्ट भूमिका असते. प्रमुख/मुख्य अन्नद्रव्ये 1)नायट्रोजन (N) कार्य वनस्पतींच्या प्रथिनांचे व हरितकणांची निर्मिती करणे. पानांची संख्या व आकार वाढवते.ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वाढते. वनस्पतींमध्ये कार्बोहायड्रेट्स व प्रथिनांचे संतुलन राखते ज्यामुळे वनस्पतींमध्ये विकास होतो. नायट्रोजन वनस्पतींच्या […]
Read Moreरासायनिक किटकनाशकांवर अवलंबून न राहता शेतकरी त्यांच्या पिकातील किड आणि रोग प्रभावीपणे कसे नियंत्रित किंवा व्यवस्थापित करू शकतात.
रासायनिक किटकनाशकांवर अवलंबून न राहता खालील पद्धतींचा वापर करून शेतकरी त्यांच्या पिकातील किडींवर नियंत्रण मिळवू शकतात. सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळला जातो. त्याऐवजी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून किड आणि रोग नियंत्रित केले जातात. खालील नैसर्गिक उत्पादनांचा वापर गोमूत्र – किड आणि रोग नियंत्रित करण्यासाठी उपयोगी, यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. नीम अर्क […]
Read Moreआंतरपिक पद्धती (Intercropping) विषयी अधिक माहिती.
आंतरपिक पद्धती म्हणजे दोन किंवा अधिक पिके एकाच वेळी शेतात लावणे. परंतु या पद्धतीमध्ये पिकांमधील अंतर आणि लावण्याची पद्धत ही मिश्र पीक पद्धतीपेक्षा खूप वेगळी असते.या पद्धतीचा उद्देश विविध पिकांमध्ये संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर करून उत्पादनवाढ करणे आणि पर्यावरणावर होणारा ताण कमी करणे आहे . आंतरपिक पद्धतीचे प्रकार समांतर आंतरपिक पद्धती वर्णन – दोन पिके […]
Read Moreवनस्पतींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अमिनो ॲसिडचे महत्त्व.
अमिनो ॲसिडची कार्ये प्रथिनांचे निर्माण अमिनो ॲसिडपासून प्रथिनांची निर्मिती होते. प्रथिने हे वनस्पतींच्या सर्व क्रियांसाठी आवश्यक आहेत, जसे की पेशी विभाजन, पेशींची वाढ आणि पेशींची दुरुस्ती. एन्झाइमची निर्मिती अमिनो ॲसिडपासून एन्झाइम्स तयार होतात, जे जैवविविध जैवरासायनिक प्रक्रियांसाठी आवश्यक असतात. हे एन्झाइम्स पोषण, ऊर्जा निर्मिती आणि विविध चयापचय क्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हार्मोन्सचे उत्पादन अमिनो ॲसिडपासून […]
Read Moreशेतीमध्ये सेन्सर तंत्रज्ञानाचा उपयोग.
सेन्सर तंत्रज्ञान म्हणजे विविध प्रकारच्या सेन्सर चा वापर करून पर्यावरणीय परिस्थिती, मातीची स्थिती, पिकांची वाढ आणि इतर शेती संबंधित घटकांची माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे. हे तंत्रज्ञान आधुनिक शेतीत अचूकता आणण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी वापरले जाते. सेन्सर तंत्रज्ञानाचे प्रकार 1)मातीतील आर्द्रता सेन्सर कार्य – मातीतील पाण्याची पातळी मोजतात. उपयोग – पाण्याची गरज असलेल्या […]
Read Moreमिश्र पीक पद्धती (Mixed cropping) विषयी अधिक माहिती
मिश्र पीक पद्धती म्हणजे एकाच शेतात विविध पिके एकत्र लावणे.या पद्धतीचा मुख्य उद्देश उत्पादनाची विविधता वाढवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आहे. मिश्र पिक पद्धतीत विविध प्रकारची पिके एकमेकांच्या शेजारी लावली जातात, ज्यामुळे उत्पादनाचे संतुलन राखता येते.या पद्धतीमध्ये एकापेक्षा जास्त पिके एका शेतात लावली जातात. मिश्र पीक पद्धतीचे फायदे विविध प्रकारचे उत्पादन एकाच शेतात विविध पिके […]
Read Moreशेतीत कोणत्या प्रमुख अडचणी येतात?
शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातील काही प्रमुख अडचणी आणि त्यावर उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत. हवामानातील बदल अडचण हवामानातील अनिश्चितता, उष्णतेची लाट, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपीट यामुळे पिकांचे नुकसान होते. उपाय पिक विमा योजना-शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा ज्यामुळे हवामानातील बदलामुळे झालेल्या नुकसानीचे भरपाई मिळू शकते. जलसंधारण-पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करून दुष्काळासारख्या परिस्थितीत […]
Read Moreपीक पद्धतीचे प्रकार
शेतीची विविध पद्धती वापरून शेतकरी उत्पादनवाढ मातीची गुणवत्ता आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतात.खालील प्रमाणे विविध प्रकारच्या शेती पद्धती आहेत. एकपीक पद्धती वर्णन – एकाच प्रकारचे पिक मोठ्या क्षेत्रात लावले जाते. उदाहरण – तांदूळ,गहू,मका यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात लावणे. फायदे – उत्पादनाची कार्यक्षमता वाढते. एकाच पिकासाठी तंत्रज्ञानाची सोय होते. तोटे – किड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, […]
Read Moreशेड्यूल पीक पद्धती (sequential Cropping )
शेड्यूल पीक पद्धतीचे वर्णन शेड्यूल पीक पद्धतीमध्ये एक पिकाच्या काढणीनंतर लगेच दुसरे पीक लावले जाते. यामध्ये विविध पिके लावले जाते. यामध्ये विविध पिके त्यांच्या वाढीच्या कालावधीला आणि आवश्यक वातावरणीय परिस्थितीना अनुसरून नियोजनबद्ध पद्धतीने लावली जातात. या पद्धतीमध्ये पिकांची वेळोवेळी अदलाबदल करून शेतातील उत्प्न्न वाढवले जाते. शेड्यूल पीक पद्धतीचे फायदे मातीतील पोषक तत्वांचे संतुलन राखले जाते […]
Read Moreमिश्र पीक पद्धती (Mixed cropping)
मिश्र पीक पद्धती म्हणजे एकाच शेतात विविध पिके एकत्र लावणे. या पद्धतीचा मुख्य उद्देश उत्पादनाची विविधता वाढवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आहे. मिश्र पिक पद्धतीत विविध प्रकारची पिके एकमेकांच्या शेजारी लावली जातात, ज्यामुळे उत्पादनाचे संतुलन राखता येते. मिश्र पीक पद्धतीचे फायदे विविध प्रकारचे उत्पादन – एकाच शेतात विविध पिके लावल्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे उत्पादन मिळते. […]
Read Moreभारतातील प्रमुख 10 पिके आणि त्यांचे महत्त्व.
गहू उत्पादन – मुख्यत्वे उत्तर भारतात, विशेषत: पंजाब, हरियाणा , उत्तर प्रदेश . महत्व – गहू हे भारतातील प्रमुख अन्नधान्यांपैकी एक आहे. त्यापासून चपाती, ब्रेड, बिस्किट्स आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. तांदूळ उत्पादन – पश्चिम बंगाल , उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश , तेलंगणा . महत्व – तांदूळ हे भारतातील मुख्य आहाराचे घटक […]
Read Moreनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनात कशी वाढ करावी?
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत झालेल्या सुधारणा आणि नव्या पद्धतींमुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातील एक महत्त्वाची पद्धत म्हणजे प्रिसिजन ॲग्रीकल्चर (Precision Agriculture) किंवा अचूक शेती या पद्धतीच्या माध्यमातून शेतीत अचूकता आणली जाते, ज्यामुळे पिकांच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा होते. खालील प्रमाणे अचूक शेतीतील पीक उत्पादनावर होणारा परिणाम दिला आहे. ड्रोन तंत्रज्ञान ड्रोन च्या […]
Read Moreबहूपिक पद्धती
बहुपिक पद्धती म्हणजे एकाच शेतात विविध प्रकारची पिके एकत्र लावणे. या पद्धतीची विविध पिके एकमेकांच्या शेजारी लावली जातात, ज्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता सुधारते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. बहुपिक पद्धतीचे फायदे मातीतील पोषक तत्वांचे संतुलन राखले जाते. विविध पिके लावल्यामुळे मातीतील विविध पोषक तत्त्वांचा वापर संतुलित पद्धतीने होतो. काही पिके नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वे मातीला परत […]
Read Moreपिक फेरपालट (Crop rotation) करण्याचे फायदे आणि अंमलबजावणी टिप्स
पिक फेरपालट म्हणजे काय? पिक फेरपालट म्हणजे एकाच जमिनीत विविध हंगामांमध्ये विविध पिके पेरण्याची किंवा लागवडीची प्रक्रिया. यामध्ये विशिष्ट कालावधीत एकच पिक पुन्हा पुन्हा न घेता विविध पिकांची फेरपालट केली जाते. या पिक फेरपालट पद्धतीचा उद्देश जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, तण आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आणि शेतीचे एकूण आरोग्य सुधारणे हा आहे. पिक फेरपालट […]
Read Moreनियोजन पीक पद्धती (Relay cropping) विषयी अधिक माहिती
नियोजन पद्धती किंवा Relay cropping म्हणजे एक पीक काढणीच्या आधी दुसरे पीक लावणे . या पद्धतीत दोन पिकांची लागवड एकाच शेतात काही अंतराने केली जाते, ज्यामुळे शेतीतील वेळ आणि संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होतो. नियोजन पद्धतीचे फायदे शेताचा पूर्ण वापर होतो – नियोजन पद्धतीमुळे शेताचा वर्षभर पूर्ण वापर होतो. एक पीक काढणीच्या जवळ आल्यावर दुसऱ्या […]
Read Moreएकपीक पद्धती (Monoculture )
एकपीक पद्धती म्हणजे एकाच प्रकारचे पीक मोठ्या क्षेत्रात लावणे.. या पद्धतीचा वापर औद्योगिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो कारण यात उत्पादनाची कार्यक्षमता वाढते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुलभ होतो. एकपीक पद्धतीचे फायदे उत्पादनाची कार्यक्षमता वाढते एकाच पिकाची लागवड केल्याने शेतकऱ्यांना पिकाची देखभाल करणे आणि कापणी करणे सोपे होते. मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे […]
Read Moreवनस्पतींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आद्रतेचे महत्त्व कार्य आद्रता म्हणजे वातावरणातील जलबाष्पाचे प्रमाण.
वनस्पतींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आद्रतेचे महत्त्व कार्य आद्रता म्हणजे वातावरणातील जलबाष्पाचे प्रमाण होय. पाण्याचे संतुलन योग्य आद्रतेच्या परिस्थितीत,पानांमधून पाण्याचा बाष्पीभवन रेट कमी होतो. ज्यामुळे वनस्पतींना पाण्याचे संतुलन राखता येते. यामुळे पाण्याची गती कमी होऊन पाणी अधिक काळ टिकते. उच्च आद्रता पाण्याचे बाष्पीभवनाचे संवहन कमी करते. याचा अर्थ असा की वातावरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असते. […]
Read Moreजलसिंचन म्हणजे काय..?
जलसिंचन म्हणजे पिकांना पाणी देण्याची पद्धत. जलसिंचनाच्या मदतीने शेतात वापरण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. ज्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते, आणि उत्पादनात क्षमता वाढते. जलसिंचनच्या विविध पद्धती आहेत. जलसिंचनचे प्रकार ठिबक सिंचन सरळ ठिबक सिंचन सूक्ष्म ठिबक सिंचन तुषार सिंचन सरळ तुषार सिंचन सूक्ष्म तुषार सिंचन सोड पाणी पद्धत सरी […]
Read Moreजमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ?
जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता हि दोन्ही प्रमुख प्रमाणे शेतीसाठी महत्वाच्या परिस्थिती आहेत. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता (soil fertility) जमिनीची सुपीकता म्हणजे मातीत उपलब्ध पोषक तत्वांची गुणवत्ता आणि परिणाम सुपीक जमीन म्हणजे मातीत पर्यायी पोषक तत्त्वांची योग्य मात्रा आणि उत्तम संरचना असणे. ज्यामुळे पिकांना अधिक उत्पादकता मिळते, सुपीक जमिनीत पोषक तत्व असतात. जसे की नायट्रोजन,फॉस्फेट,पोटॅशियम, कॅल्शियम,मॅग्नेशियम […]
Read Moreकमी किंवा जास्त तापमानाचा पिकांच्या वाढीवर आणि विकासावर कसा परिणाम होतो.
वनस्पतींच्या वाढीवर आणि विकासावर तापमानाचा मोठा प्रभाव असतो. तापमान कमी किंवा जास्त असल्यास वनस्पतींच्या विविध प्रक्रियांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. कमी तापमानाचा परिणाम वनस्पतींच्या अंतर्गत प्रक्रिया कमी होणे कमी तापमानात एन्झाइमची क्रियाशीलता कमी होते. एन्झाइम्स हे प्रथिने असतात. जे विशिष्ट तापमानात सर्वाधिक कार्यक्षम असतात. तापमान कमी झाल्यास एन्झाइम्सची कार्यक्षमता कमी होते, आणि त्यामुळे प्रकाश […]
Read Moreशेतीमध्ये ड्रोनचा वापर
शेतीमध्ये ड्रोनचा वापरशेतीमध्ये ड्रोनचा वापर कशासाठी केला जातो? पिकांचे निरीक्षण ड्रोनचा वापर करून पिकांची निरंतर आणि व्यापक देखरेख केली जाऊ शकते. पिकांमध्ये रोग, किडी आणि पोषण कमतरतेचे लवकर निदान शक्य होते. मातीचे विश्लेषण मातीचे नमुने घेऊन, मातीच्या गुणवत्तेवर विश्लेषण करता येते. मातीची आद्रता, पोषण आणि रासायनिक स्थितीची माहिती मिळते. खत आणि किटकनाशकांची फवारणी ड्रोनचा वापर […]
Read Moreपावसाळी शेती टिप्स
पावसाळी शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत. या टिप्सचा उपयोग करून शेतकरी पावसाळी शेती अधिक यशस्वीपणे करू शकतात. खालीलप्रमाणे पवासाळी शेतीसाठी टिप्स दिल्या आहेत. योग्य पिक निवड हवामान आणि मातीचा विचार आपल्या क्षेत्रातील हवामान आणि मातीचा प्रकार लक्षात घेऊन पिक निवडणे महत्वाचे आहे. उदा. तांदूळ,सोयाबीन,मका,ज्वारी,बाजरी,उडीद,मुग,तुर यांसारखी पिके पावसाळी हंगामासाठी योग्य असतात. स्थानिक आणि […]
Read Moreपेरणीपूर्वी बियांणांची निवड कशी करावी.
पेरणीपूर्वी बियाणे निवडताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावेत. हे मुद्दे बियाण्यांची गुणवत्ता, स्थानिक हवामान परिस्थिती आणि पिकाच्या विशेष गरजा यांच्यावर आधारित असतात. बियाणे निवड कशी करावी याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे. बियाणांची गुणवत्ता अंकुरण क्षमता – बियाण्यांची अंकुरण क्षमता तपासणे आवश्यक आहे. जास्त अंकुरण क्षमतेची बियाणे निवडण्यासाठी उत्पादन वाढते. प्रमाणित बियाणे – कृषी विभागाने […]
Read Moreबाष्पोत्सर्जनचे महत्त्व
बाष्पोत्सर्जनचे महत्त्व तापमान नियंत्रित करणे बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पतींचे पानांमधून पाणी वाफेच्या बाहेर पडते. ज्यामुळे पानांचे तापमान कमी होते. यामुळे वनस्पतींना उष्णतेपासून संरक्षण मिळते. पोषक तत्त्वांचे वहन बाष्पोत्सर्जनामुळे मुळांमधून पाणी आणि त्यात विरघळलेले खनिजे पानांपर्यंत पोहोचतात. यामुळे वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे मिळतात. जल चक्रात योगदान बाष्पोत्सर्जनामुळे वातावरणात पाणी आणि वाफेच्या रूपात जाते, ज्यामुळे जलचक्राची सततता खाली जाते. […]
Read Moreवनस्पतींच्या अंतर्गत प्रक्रिया (Internal process of plant)
वनस्पतींमध्ये विविध अंतर्गत प्रक्रिया घडतात, ज्या त्यांच्या वाढी, विकास आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत. या प्रक्रियांमध्ये पोषक तत्वांचे शोषण, प्रकाशसंश्लेषण, श्वसन, बाष्पोउत्सर्जन आणि जल वहन यांचा समावेश होतो. प्रकाशसंश्लेषण प्रकाश संश्लेषण ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डाय-ऑक्साइडचा वापर करून ग्लुकोज स्वरूपात अन्न तयार करतात. प्रक्रिया समीकरण : 6 CO2+6H2O+सूर्यप्रकाश-C6H12O6+6O2 स्थान : […]
Read Moreवनस्पतींची श्वसन प्रक्रिया
वनस्पतींची श्वसन प्रक्रियेला (Respiration) “सेल्युलर रेस्पिरेशन” असे म्हणतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पेशीमध्ये घडते, आणि तिचा मुख्य उद्देश अन्नद्रव्यापासून ऊर्जा मिळवणे हा असतो. ही ऊर्जा विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक असते. श्वसन प्रक्रियेचे टप्पे ग्लायकोलिसिस (Glycolysis) ही प्रक्रिया कोशिकेच्या सायटोप्लाजमध्ये घडते. ग्लायकोलिसिसमध्ये एक ग्लुकोज (साखर) अणूचे विभाजन होऊन दोन पायरुवेट (Pyruvate) अणू तयार होतात. या प्रक्रियेत दोन […]
Read Moreशेतीमधील हवामान केंद्राचे महत्त्व आणि फायदे.
शेतीमधील हवामान केंद्राचे महत्त्व वातावरणातील डेटा गोळा करणे हवामान केंद्र विविध वातावरणीय घटकांचे (उदा. तापमान, आद्रता, वारा, पर्जन्यमान) डेटा गोळा करते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील वातावरणाच्या स्थितीची अचूक माहिती मिळते. हवामान केंद्रात खालील वातावरणीय घटकांचा डेटा गोळा केला जातो. तापमान मोजणे हवामान केंद्र तापमानाचे नियमित मापन करते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील गरम किंवा थंड हवामानाची […]
Read Moreसेंद्रिय खतांचा वापर करून माहिती गुणवत्ता कशी वाढवावी?
सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची गुणवत्ता वाढवण्याचे अनेक फायदे आहेत. सेंद्रिय खतांमध्ये पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. आणि ते मातीची सुपीकता वाढवतात. खालीलप्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची गुणवत्ता कशी वाढवावी याची सविस्तर माहिती दिली आहे. कंपोस्ट खत कंपोस्ट खत म्हणजे जैविक कचऱ्याचे विघटन होऊन तयार झालेले सेंद्रिय खत. कंपोस्ट खत मातीला पोषक तत्वे पुरवते […]
Read Moreउन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यानंतर टोमॅटो पिकाची काळजी कशी घ्यावी?
या आठवड्यात महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे. अशातच आता मध्य महाराष्ट्र,विदर्भ,व मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांच्या गडगडासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असा अवकाळी पाऊस काही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन नाही. महाराष्ट्रातील शेतकरी कायमच अशा स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असतो. या […]
Read Moreटोमॅटो शेती टिप्स : योग्य टोमॅटो रोपांची निवड कशी करावी ?
”टोमॅटो रोपांची निवड टोमॅटो उत्पादन वाढीच्या दृष्टीने टोमॅटो रोपांची निवड हा महत्त्वाचा मुद्दा आहे. टोमॅटो रोपांची निवड करताना काही निरीक्षणे करणे व जिथून रोपांची खरेदी करणार आहे त्या नर्सरी मधून काही माहिती घेणे गरजेचे आहे.” किती दिवसांच्या टोमॅटो रोपांची निवड करावी…? टोमॅटो रोपांची निवड करताना किती दिवसांच्या टोमॅटो रोपांची निवड करावी हे हंगामावर, त्या […]
Read Moreमाती परीक्षण कसे करावे? का करावे? व माती परीक्षण केल्याचे फायदे काय?
शेतकरी हा वर्षानुवर्ष पारंपारिक शेती करतोय, शेतीमध्ये कष्ट करतोय, शेतीमध्ये राबतोय, त्यामध्ये पैसा खर्च करतोय परंतु त्यामधून निघणारे उत्पन्न निश्चितच समाधानकारक नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.शेतकरी जेवढा खर्च फवारण्यासाठी करतो,बियाण्यांसाठी करतो तेवढे उत्पन्न निघत नसेल तर निश्चितच शेतकऱ्यांनी शेतात काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. आपल्या पिकाच्या वाढीसाठी जेवढी पाण्याची आवश्यकता असते तेवढीच मातीची सुद्धा […]
Read More